अशोका विजय दशमी आणि दादासाहेब गायकवाड यांच्या १११ व्या जयंती निमित्त सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित आणि सम्यक कलांश कला मंच प्रस्तुत "बौद्धमय संध्या" हा तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा गीतांवर आधारित कार्यक्रम दिनांक १५ ऑक्टोबर २०१३ रोजी, दामोदर हॉल (परळ) येथे आयोजित केला आहे.
सांगायला आनंद होत आहे. दिंडी अभंगाची ह्या कार्यक्रम २५ जुले २०१३ रोजी मुंबई विद्यापीठात संपन्न झाला होता. यंदाच्या भाद्रपद श्री गणेशोत्सवात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक ह्या मंदिरात दिनांक १२ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे.