Wednesday 7 June 2017

Maharashtra times



नमस्कार,
            अपेक्षा आणि उपेक्षांच गणित मांडत बसणं म्हणजे वजाबाकी बेरजेचे घोळ होतातच.. अपेक्षाविरहित काम केलं तर योग्य वेळी फलित होतंच..
प्रामाणिक कार्य हे कोणी पाहणार कुणीच नसत असं काही नाही... वेळ द्यावा लागतो आणि घ्यावा सुद्धा... गेल्या ७-८ वर्षे सम्यक कलांश प्रतिष्ठाणची धुरा सांभाळताना बरेच अडथळे सामोरे गेलो... एक जिद्द आज हि, शंभर दिवसांचे हे प्रस्थापित मोड घालून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पुढील असंख्य संकटाला सामोरे जायला एक गाणं नेहमी मनात कोरली आहे.

" मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची.....




No comments:

Post a Comment